२. संतांची कामगिरी
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता चौथी
विषय - परिसर अभ्यास : भाग -२
निर्मिती- विजय रामरतन गिरी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1.संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव सांगा ? *
2 points
2. श्रीचक्रधर स्वामी वैराग्य वृत्ती धारण करून कोठे आले? * *
2 points
3.श्री.चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह कोणता ? *
2 points
4.संत एकनाथांनी कोणत्या प्रकारची काव्यरचना केली ? *
2 points
5. श्रीचक्रधर स्वामी मूळ कुठले होते? *
2 points
6. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली
2 points
Clear selection
7. श्रीचक्रधर स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला? *
2 points
8. विठ्ठलाचे निस्सिम भक्त कोण? *
2 points
9. आपेगावचे राहणारे कोण? *
2 points
10.पंजाबात समतेचा संदेश देणारे संत कोण ? *
2 points
11. पैठणचे राहणारे कोण *
2 points
12. पुण्याजवळील देहू गावचे राहणारे कोण?
2 points
Clear selection
13. मराठवाड्यात जांब या गावी कोणाचा जन्म झाला? *
2 points
14.ईश्वरावर श्रद्धा ठेवा असा उपदेश कोणी दिला ? *
2 points
15.रामदास स्वामींची कोणती गर्जना महाराष्ट्राच्या कडेकपा-यात घुमत होती ? *
2 points
16. भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर कोणी संचार केला? *
2 points
17.धर्म रक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात कोणी निर्माण केला? * *
2 points
18. हिंदी भाषेत पदे कोणी लिहिली? *
2 points
19. संत नामदेव यांनी लिहिलेली पदे कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहेत? *
2 points
20. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला?
2 points
Clear selection
21. पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी कोणी घेतली?
2 points
Clear selection
22. कोणताही उच्च-नीच भेदभाव मानू नका , असा उपदेश लोकांना कोणी केला? * *
2 points
23. स्वतःच्या आचरणातून समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनात कोणी बिंबवली? * *
2 points
24. आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदी मध्ये कोणी बुडवली? *
2 points
25. हजारो लोक, शिवराय देखील कोणाच्या कीर्तनाला जात असत? *
2 points
26. 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा संदेश लोकांच्या मनावर कोणी बिंबवला?
2 points
Clear selection
27. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला *
2 points
28.'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे' हा संदेश लोकांना कोणी दिला? * *
2 points
29.संतांच्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना कशासाठी उपयोग झाला ? *
2 points
३०.खालीलपैकी कोणते कार्य रामदास स्वामी यांच्याशी संबधित नाही. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report