JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
२. संतांची कामगिरी
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता चौथी
विषय - परिसर अभ्यास : भाग -२
निर्मिती- विजय रामरतन गिरी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
1.संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव सांगा ?
*
2 points
हिराबाई
बहिणाबाई
मुक्ताबाई
जनाबाई
2. श्रीचक्रधर स्वामी वैराग्य वृत्ती धारण करून कोठे आले? *
*
2 points
राजस्थान
गुजरात
महाराष्ट्र
केरळ
3.श्री.चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह कोणता ?
*
2 points
अभंगगाथा
ज्ञानेश्वरी
लीळाचरित्र
भावार्थदीपिका
4.संत एकनाथांनी कोणत्या प्रकारची काव्यरचना केली ?
*
2 points
अभंग
भारुडे
ओव्या
वरील सर्व
5. श्रीचक्रधर स्वामी मूळ कुठले होते?
*
2 points
केरळ
महाराष्ट्र
गुजरात
राजस्थान
6. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली
2 points
संत नामदेव
श्रीचक्रधर स्वामी
संत ज्ञानेश्वर
संत रामदास
Clear selection
7. श्रीचक्रधर स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला?
*
2 points
भगवत गीता
रामायण
दासबोध
लीळाचरित्र
8. विठ्ठलाचे निस्सिम भक्त कोण?
*
2 points
संत तुकाराम
संत नामदेव
संत एकनाथ
संत रामदास
9. आपेगावचे राहणारे कोण?
*
2 points
संत रामदास
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
10.पंजाबात समतेचा संदेश देणारे संत कोण ?
*
2 points
संत नामदेव
संत रामदास
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
11. पैठणचे राहणारे कोण
*
2 points
संत रामदास
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
12. पुण्याजवळील देहू गावचे राहणारे कोण?
2 points
संत रामदास
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
Clear selection
13. मराठवाड्यात जांब या गावी कोणाचा जन्म झाला?
*
2 points
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत रामदास
संत एकनाथ
14.ईश्वरावर श्रद्धा ठेवा असा उपदेश कोणी दिला ?
*
2 points
संत तुकाराम
श्री चक्रधर स्वामी
संत रामदास
संत ज्ञानेश्वर
15.रामदास स्वामींची कोणती गर्जना महाराष्ट्राच्या कडेकपा-यात घुमत होती ?
*
2 points
जय जय महाराष्ट्र
जय जय रघुवीर समर्थ
जय जय शंभू देवा
जय शिवाजी जय भवानी
16. भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर कोणी संचार केला?
*
2 points
संत रामदास
संत नामदेव
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
17.धर्म रक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात कोणी निर्माण केला? *
*
2 points
संत तुकाराम
संत नामदेव
संत रामदास
संत ज्ञानेश्वर
18. हिंदी भाषेत पदे कोणी लिहिली?
*
2 points
संत तुकाराम
संत नामदेव
संत रामदास
संत ज्ञानेश्वर
19. संत नामदेव यांनी लिहिलेली पदे कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहेत?
*
2 points
गुरुग्रंथसाहिब
महाभारत
रामायण
दासबोध
20. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला?
2 points
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
संत एकनाथ
संत रामदास
Clear selection
21. पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी कोणी घेतली?
2 points
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
संत रामदास
Clear selection
22. कोणताही उच्च-नीच भेदभाव मानू नका , असा उपदेश लोकांना कोणी केला? *
*
2 points
संत ज्ञानेश्वर
संत रामदास
संत एकनाथ
संत तुकाराम
23. स्वतःच्या आचरणातून समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनात कोणी बिंबवली? *
*
2 points
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत रामदास
24. आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदी मध्ये कोणी बुडवली?
*
2 points
संत रामदास
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
25. हजारो लोक, शिवराय देखील कोणाच्या कीर्तनाला जात असत?
*
2 points
संत रामदास
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
26. 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा संदेश लोकांच्या मनावर कोणी बिंबवला?
2 points
संत रामदास
संत एकनाथ
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
Clear selection
27. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला
*
2 points
संत रामदास
संत एकनाथ
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
28.'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे' हा संदेश लोकांना कोणी दिला? *
*
2 points
संत रामदास
संत तुकाराम
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
29.संतांच्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना कशासाठी उपयोग झाला ?
*
2 points
धर्मप्रसार
स्वराज्य स्थापना
गड बांधणी
नवनिर्मिती
३०.खालीलपैकी कोणते कार्य रामदास स्वामी यांच्याशी संबधित नाही.
*
2 points
मनाचे श्लोक
दासबोध हा ग्रंथ लिहिला
बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे कोणी उभारली
महाराष्ट्रभर भागवत धर्माच्या प्रसार केला
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report