2022 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक ऑनलाइन प्रश्नमंजुषा “
आझादी
का अमृत महोत्सव” आयोजित करण्यात येत
आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्याची 75 वर्षे
आझादी
का अमृत महोत्सव म्हणून साजरी करत आहे.
प्रश्नमंजुषा सर्वांसाठी खुली आहे. आझादी का अमृत महोत्सव हा प्रगत भारताच्या 75 वर्षांचा आणि तेथील संस्कृतीचा, लोकांचा आणि कर्तृत्वाचा गौरव करण्याचा भारत सरकारचा उपक्रम आहे.
आयोजक- श्री.अतुल चंदनवंदन, ग्रंथपाल
डॉ . राजकुमार वीर, प्राचार्य
Source :- Internet