JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
B.A. 3 Semester 5 Marathi
Demo Examination !
by shir V.N. Arts and A.N. Commerce College Mangrulpir
* Indicates required question
Email
*
Your email
Full Name
*
Your answer
Roll Number (परीक्षा हिवाळी -२०२० करीता दिलेला रोल नंबर टाकावा !)
*
Your answer
Mobile Number
*
Your answer
१. 'शेतकऱ्याचा आसूड ' हा ग्रंथ कोणी लिहिला.
2 points
अ) लोकमान्य टिळक
ब) विनोबा भावे
क) महात्मा फुले
ड) वि दा सावरकर
Clear selection
२ . आपल्या पूर्वजांनी केवळ आपल्या चैनी करता .......संपादन केले.
3 points
अ) ज्ञान
ब) संपत्ती
क) राज्य.
ड) पुस्तके
Clear selection
३. वि दा सावरकर यांचा जन्म ..........साली झाला
2 points
अ) १८३३
ब) १८८३
क) १८४५
ड) १८४७
Clear selection
४. लहानशा आडात .......राहतो तितकेदेखील त्यांचे अंग मूळचे जलस्तंभक नाही.
2 points
अ) बेंडूक
ब) कासव
क) मासा
ड) साप
Clear selection
५. 'बुद्धी माणसाची खरी शक्ती' हा पाठ कोणी लिहिला.
2 points
अ) दादा धरमधिकरी
ब) म.ना.सरपटवार
क) श्री.म.माटे
ड) निरंजन घाटे
Clear selection
६. माणसाचा सगळ्यात कमी मी जर विश्वास कशावर असेल तर....... आहे.
2 points
अ) लोकांवर
ब) नेत्यांवर
क) स्वतःवर
ड) बुद्धिवर
Clear selection
७. 'लोकजीवनातील वृक्षपूजा 'या पाठाचे लेखक कोण.?
2 points
अ) द. ता. भोसले
ब) द.मा.मिरासदार
क) दत्ता भगत
ड) दत्ता गोखले
Clear selection
८. प्राचीन काळापासून चालत आलेली ही..... एकाच कारणाने रूढ झाली असे मात्र नाही.
2 points
अ) पृथ्वी पूजा
ब) जल पूजा
क) वृक्ष पूजा
ड) देवपूजा
Clear selection
९. भास्कर चंदनशिवे ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये ग्रामीण..... म्हणून परिचित आहेत.
2 points
अ) कादंबरीकार
ब) नाटककार
क) कथाकार
ड) निबंधकार
Clear selection
१०. सदा आपल्याच मनात बोलत व्हता, घराजवळच्या.....टेकला.
2 points
अ) लिंबाखाली
ब) वडाखाली
क) बोरीखाली
ड) बाबळीखाली
Clear selection
११. मुकुंद टाकसाळे यांचा जन्म ...... साली झाला.
2 points
अ) १९४१
ब) १९५१
क)१९५५
ड) १९६०
Clear selection
१२. ".... ब्रेक फेल झाले का?.... मग आता .........पाठवायला माझ्याजवळ गाडी नाही.
2 points
अ) नागपूरला
ब) पंढरपूरला
क) सोलापूरला
ड) कोल्हापूरला
Clear selection
१३. संत तुकारामांना वारकरी संप्रदायाचे...... मानले जातात.
2 points
अ) भक्त
ब) संत
क) कळस
ड) देऊळ
Clear selection
१४. 'दासबोध' हा ग्रंथ कोणी लिहिला.
2 points
अ) संत नामदेव.
ब) संत एकनाथ
क) समर्थ रामदास.
ड) संत तुकाराम
Clear selection
१५. 'औदुंबर 'या कवितेचे कवी कोण.?
2 points
अ) केशवसुत
ब) मर्ढेकर.
क) कुसुमाग्रज
ड) बालकवी
Clear selection
१६. कवी ग्रेस यांचा जन्म ......साली झाला.
2 points
अ) १९१५
ब) १९२६
क)१९३७.
ड) १९४५
Clear selection
१७.' जीवनाचा शोध घेतांना'या कवितेचे कवी कोण.?
2 points
अ) सिद्धार्थ भगत
ब) वाहरू सोनवणे
क) लक्ष्मण माने
ड) लक्ष्मण पवार
Clear selection
१८.'खूणच पुसली मानवतेची' ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
2 points
अ) व्यथाफुली
ब) रक्तसेतू
क) हृदक
ड) पिंडपात
Clear selection
१९. अहवाल लेखन म्हणजे ......अर्थपूर्ण गोषवारा असतो.
2 points
अ) विचाराचा
ब) घटनेचा.
क) कथेचा
ड) सभेचा
Clear selection
२०. ....... हे सर्वदूर पसरले आणि सर्वसामान्यांना परवडणारे असे प्रसार माध्यम आहे.
2 points
अ) दूरदर्शन
ब) आकाशवाणी
क) वृत्तपत्र
ड) नवमाध्यम
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms