JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, S.Y.B.A - Indian Economy since 1980-I - (Unit Test 2nd) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
गरीब आणि श्रीमंताच्या उत्पन्न आणि उद्योगाच्या दरीतून ------------ संकल्पना प्रचलित झाली.
*
2 points
दारिद्र्य
बेरोजगारी
किमान निर्वाह पातळी
यापैकी नाही
किमान निर्वाह पातळीचा ---------- किवा ----------- दृष्टीकोनातून विचार केला जातो.
*
2 points
सापेक्ष व निरपेक्ष
दारिद्र्य व बेरोजगार
वरील दोन्ही
यापैकी नाही
ज्या व्यक्तीस प्राप्त उत्पन्नातून किमान गरजा भागविणे शक्य नसते त्यास ------------ म्हटले जाते.
*
2 points
गरीब
श्रीमंत
उद्योजक
यापैकी नाही
जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन समूह किंवा दोन वस्तू किंवा दोन देश यांची तुलना करावयाची असते, तेव्हा ---------- शब्दाचा प्रयोग केला जातो.
*
2 points
सापेक्ष
निरपेक्ष
दारिद्र्य
यापैकी नाही
भारतीय उष्ण हवामानात एका व्यक्तीस जगण्यासाठी दररोज किमान ---------- उष्मांकाची गरज असते.
*
2 points
२२५०
२३५०
२४५०
२५५०
खालीलपैकी ---------- या राज्यात शेतकरी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण जास्त आहे.
*
2 points
आंध्रप्रदेश
कर्नाटक
महाराष्ट्र
वरील सर्व
निष्कृष्ट आहार आणि आजारपणामुळे शेतकऱ्याची कार्यक्षमता ----------- होते.
*
2 points
कमी
जास्त
वृद्धी
यापैकी नाही
खालीलपैकी कृषी विपणन व्यवस्थेतील दोष कोणता.
*
2 points
साठवणूक सुविधांचा अभाव
वाहतूक सुविधांचा अभाव
मध्यस्थांची मोठी साखळी
वरील सर्व
कृषी उत्पादनावर आणि पुरवठ्यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण --------------.
*
2 points
असते
नसते
वरील दोन्ही
यापैकी नाही
खालील पैकी नियंत्रित बाजाराचे उद्देश कोणते.
*
2 points
शेतकऱ्याच्या मालास योग्य किंमत
मध्यस्थांची संख्या कमी
शेतकऱ्यांचे शोषण थांबविणे
वरील सर्व
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms