विषय: इतिहास

=================================
6 - स्वातंत्र्यचळवळीच्या युगास प्रारंभ
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पहा व प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा.
ब्रिटिशांनी ‘एशियाटिक सोसायटी’ची स्थापना कोठे केली? *
1 point
‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ ही संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे? *
1 point
28 डिसेंबर 1885 रोजी ………… येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. *
1 point
कोणत्या प्रांतात ‘अमृत बझार पत्रिका’ हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होत? *
1 point
भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लीम लीग यांच्यातही समेट कोणत्या कराराने घडून आला? *
1 point
कोणत्या फाळणीमुळे हिंदू-मुस्लिमांत फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुर्बल करणे हा छुपा हेतू होता? *
1 point
राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या कोणत्या अधिवेशनात विकोपाला गेल? *
1 point
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशनासाठी भारतातील विविध प्रांतांतील किती प्रतिनिधी आले होते? *
1 point
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशनासाठी अध्यक्ष कोण होते? *
1 point
कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला? *
1 point
राष्ट्रीय सभेची उद्‌दिष्टे:...... अ) परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणेआ)  लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्‌धिंगत करणइ) राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे    ई) भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे.          संकेतसूची: *
1 point
खालील पैकी जहाल गटातील नेते कोण? *
1 point
मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला? *
1 point
खालील पैकी मवाळ गटातील नेते कोण? *
1 point
‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून कोणी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली? *
1 point
पुण्यात प्लेगच्या साथीने कोणत्या वर्षी हाहाकार उडवला? *
1 point
लॉर्ड कर्झन याने कोणत्या वर्षी बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली? *
1 point
असंतोषाची तीव्रता पाहून कोणत्या साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्‍द केली? *
1 point
लॉर्डमिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने कोणत्या साली ‘मुस्लीम लीग’ची स्थापना झाली? *
1 point
भारतीयांच्या असंतोषाला तात्पुरती मलमपट्‍टी करण्यासाठी मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या साली करण्यात आला? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 24-06-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत गणित विषयातील '6. Factorization of Algebraic expression' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy