भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास (सत्र ४, पेपर ६)_टेस्ट क्रमांक १
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास (१८५८-१९४७) सत्र ४, पेपर क्रमांक ६
१) राष्ट्रवादाचा उदय:
अ) भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना
ब) मावळवाद्यांचे योगदान
क) स्वदेशी चळवळ व होम रूळ चळवळ
२)गांधी युग:
अ) असहकार चळवळ
ब) सविनय कायदेभंग चळवळ
क) चलेजाव चळवळ
३) चळवळीतील इतर प्रवाह:
अ) क्रांतिकारी चळवळ
ब) डावी चळवळ
क) सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना
महत्वाची सूचना: वरील घटकावर आधारित बहूपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवून झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या अभ्यासासाठी वहीत लिहून ठेवावेत.
डॉ. सुरेश वसंत शिखरे, इतिहास विभाग प्रमुख.