JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
TYBA Political Science G-3 -Internal Test -2
Internal test exam May 2021
Subject-Indian Political Thinker
Total Marks-20
Semester- 6
* Indicates required question
Email
*
Your email
Name of the student
*
Your answer
Mobile number
*
Your answer
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते
*
2 points
डॉक्टर राजेंद्र प्रसाद
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
पंडित जवाहरलाल नेहरू
श्यामाप्रसाद मुखर्जी
शोध भारताचा या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत
*
2 points
राजा राम मोहन राय
पंडित जवाहरलाल नेहरू
महात्मा फुले
यशवंत दिनकर फडके
ज्या देशात आर्थिक लोकशाही निर्माण होत नाही त्या देशातील राजकीय लोकशाही अपयशी ठरते हे विधान कोणाचे आहे
*
2 points
पंडित मदन मोहन मालवीय
पंडित जवाहरलाल नेहरू
लोकमान्य टिळक
एम एन रॉय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते मानवी जीवनाला----घटक नियंत्रित करीत असतात
*
2 points
प्रेम
धर्म व त्याग
दया व भावना
वरील सर्व
धर्म ही अफूची गोळी आहे असे कोण म्हणतो
*
2 points
कार्ल मार्क्स
लेनिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वामी दयानंद सरस्वती
अस्पृश्यांनी जातिव्यवस्थेची बंधने तोडून स्वातंत्र्य समता प्राप्त करायचे असेल तर त्यांनी----घेतले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते
*
2 points
उच्च शिक्षण
उच्च व्यवसाय
उत्तम शेती
वरील सर्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जगातील सर्व समाज हे-----समाज होते
*
2 points
वर्गीय
शास्त्रीय
सांस्कृतिक
राजकीय
सावरकरांनी मातृभूमीचे-----हेच मुख्य उद्दिष्ट निश्चित केले होते
*
2 points
न्याय
स्वातंत्र्य
कायदा
बंधुत्व
सावरकरांनी भारताचा इतिहास------दृष्टिकोनातून मांडून त्यातील वैभव प्रकट केले आहे
*
2 points
सामाजिक
राजकीय
भौतिक
सांस्कृतिक
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या राजकीय विचारांची जडणघडण----या विचारवंतांच्या प्रभावातून झाली
*
2 points
जॉन स्टुअर्ट मिल
कार्ल मार्क्स
बर्ट्रांड रसेल
वरील सर्व
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms